-
कोकण
पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी महसूल सप्ताहाचा शुभारंभ
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नियोजनाचा आढावा रत्नागिरी, दि.31 : उद्यापासून सुरु होणाऱ्या महसूल सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अल्पबचत भवन…
Read More » -
कोकण
निवृत्त बँक कर्मचारी अभय पाध्ये यांचे निधन
संगमेश्वर दि. २९ ( प्रतिनिधी ): निवृत्त बॅंक कर्मचारी आणि मौजे असुर्डे येथील प्रतिष्ठीत ग्रामस्थ अभय यशवंत पाध्ये ( ६४ )…
Read More » -
आरोग्य
सचिन गायकवाड श्री साई सन्मान पुरस्काराने सन्मानित
उरण दि.२८ (विठ्ठल ममताबादे ): कोरोना काळात ग्रामपंचायत वहाळच्या रुग्ण्वाहिकेवर ड्रायवरचे काम करणारे वहाळ गावातील सचिन गायकवाड यांचा श्री साई…
Read More » -
कोकण
अतिवृष्टीमुळे २८ जुलैला शाळांना सुट्टी
रत्नागिरी, दि.२७ (जि.मा.का.) : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची…
Read More » -
अन्य बातम्या
अश्विन पाटील मित्र परिवारातर्फे उरणमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन
उरण दि. २७ (विठ्ठल ममताबादे ) : रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान सेवा हीच ईश्वराची सेवा असे ध्येय उराशी बाळगून, गोरगरिबांना मदत…
Read More » -
कोकण
२७ जुलै रोजी शाळेला सुट्टी
रत्नागिरी, दि.२६ (जि.मा.का.) : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची…
Read More » -
कोकण
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धा
गणेश मंडळांनी ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत रत्नागिरी दि. 26 (जिमाका) : गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात…
Read More » -
कोकण
रुपेश पंगेरकर यांची राज्य कलाध्यापक संघटनेवर निवड
संगमेश्वर दि. २५ ( प्रतिनिधी ): पटवर्धन हायस्कूल येथील कलाशिक्षक चित्रकार रुपेश पंगेरकर यांची महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळच्या कोकण…
Read More » -
महाराष्ट्र
कोकण रेल्वे मार्गावर २५ जुलैला मेगाब्लॉक
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते आरवली दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दिनांक 25 जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.…
Read More » -
कोकण
दरडप्रवण भागातील नागरिकांना समुपदेशनाने स्थलांतरित करा : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि.21 (जि.मा.का.) : दरड प्रवण भागातील नागरिकांचे समुपदेशन करुन त्यांना स्थलांतरणास प्रवृत्त करावे. तसेच त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
Read More »