महाराष्ट्र
-
भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वेंच्या ‘ऊन सावली’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!
मुंबई(सांस्कृतिक – मनोरंजन प्रतिनिधी) : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ऊन सावली’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून…
Read More » -
प्रशांत कदम यांची ठाणे जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
देवरूख (सुरेश सप्रे) : संगमेश्वर तालुक्यातील हातिव गावचे सुपुत्र व ह्युमन राईट संघटनेचे राष्ट्रीय सचिव गणपत लक्ष्मण कदम यांचे सुपुत्र…
Read More » -
कोकण रेल्वे मार्गावर १२ एप्रिलला अडीच तासांचा मेगाब्लॉक
दिल्लीकडे जाणारी मंगला एक्सप्रेस पावणे दोन तास रोखून ठेवणार! तिरूनेलवेली-गांधीधाम एक्सप्रेसलाही बसणार विलंबाचा फटका रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या आरवली ते…
Read More » -
कारने स्कुटीला धडक दिल्याने दांपत्याचा मृत्यू ; बालिका गंभीर जखमी
उरण रेल्वे स्टेशन जवळील अपघातात, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची जनतेची मागणी उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : उरण रेल्वे…
Read More » -
चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघात १५४७ जणांना पहिले प्रशिक्षण
प्रशिक्षण हे खूप महत्वाचे, त्यावरच यश : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. ८ : कोणतेही काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी…
Read More » -
बालई ग्रामविकास परिषद व सिडको यांच्यात विस्तारित गावठाण मान्यतेबाबत मंत्रालयात सुनावणी
उरण (विठ्ठल ममताबादे ) : २ एप्रिल २०२४ रोजी मंत्रालय येथील लोकायुक्त यांच्या कार्यालयात लोकायुक्त मा. कानडे यांच्यासमोर बालई ग्रामविकास…
Read More » -
मतदान प्रक्रियेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचा काटेकोर अभ्यास करावा : एम. देवेंदर सिंह
निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांची सावंतवाडी आणि कुडाळ येथे भेट रत्नागिरी, दि. 6 : निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार…
Read More » -
कोकण रेल्वे मार्गावर ११ एप्रिलपासून उन्हाळी विशेष गाड्या धावणार!
लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान २४ विशेष फेऱ्या विशेष फेऱ्यांपैकी शेवटची फेरी २९ जूनला मुंबई – उन्हाळ्या हंगामातील प्रवाशांची…
Read More » -
चंद्र दर्शनावर आधारित रमजान ईदीची सुट्टी
रत्नागिरी : रमजान ईद” सण चंद्र दर्शनावर आधारित असल्याने मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांना ज्या दिवशी ईद असेल ( दिनांक १०…
Read More » -
पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सज्ज!
पाणी टंचाईबाबत ०२३५२ -२२२२३३, २२६२४८ या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा. –एम देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी रत्नागिरी रल्नागिरी, दि. ५ (जिमाका)- जिल्ह्यामध्ये…
Read More »