महाराष्ट्र
-
रत्नागिरीत मराठी बालनाट्य दिवस साजरा
रत्नागिरी : बालरंगभूमी परिषद शाखा रत्नागिरीतर्फे 2 ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मराठी बालनाट्य दिवस साजरा करण्यात आला. प्रथमतः दामले…
Read More » -
तवसाळ तांबडवाडी येथे परंपरा जपत नागपंचमी साजरी!
गुहागर : गुहागर तालुक्यातील तवसाळ तांबडवाडीत दि. २९ जुलै २०२५ रोजी महिलांकडून अनेक वर्षांपासूनची परंपरा जपत एकत्र येऊन नागपंचमी साजरी…
Read More » -
कोकण रेल्वेचा आरोग्य सेवेला हातभार!
रुग्णवाहिका, एक्स-रे आणि मायक्रोस्कोप भेट! उडुपी : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने आपल्या सामाजिक बांधिलकीचा (CSR) भाग म्हणून उडुपी…
Read More » -
चिपळूणमध्ये नवदाम्पत्याची वाशिष्ठी नदीत उडी: NDRF आणि पोलिसांकडून शोधकार्य सुरू
चिपळूण: धुळे जिल्ह्यातील नीलेश रामदास अहिरे (२६) आणि अश्विनी नीलेश अहिरे (१९) या नवविवाहित दाम्पत्याने मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास…
Read More » -
गॅस वाहू टँकर उलटल्याने मुंबई-गोवा महामार्गासह रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीतही बाधा गॅस वाहक टँकर उलटण्याची महिनाभरातली दुसरी घटना हातखंबा : रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर एलपीजी वाहू…
Read More » -
खुशखबर!! कणकवली रेल्वे स्थानकावर लवकरच सरकता जीना!
प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक सुविधा! कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कणकवली रेल्वे स्थानकावर लवकरच अत्याधुनिक एस्केलेटर (स्वयंचलित…
Read More » -
राज्याला पुढे नेणे, कोकणचा विकास करणे हे आमचे ध्येय – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी : राज्यातील एकही माणूस उपाशी झोपता कामा नये. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. राज्यातील एकही माणूस उपचाराविना,…
Read More » -
मच्छीमारांच्या विकासासाठी राज्यातील महायुती सरकार कटीबद्ध : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराच्या ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन ; उद्योग मंत्री उदय सामान्य यांची उपस्थिती रत्नागिरी : किनारपट्टी विकासातील आर्थिक समृद्धी हे…
Read More » -
उत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी १७ खासदारांना ‘संसद रत्न पुरस्कार २०२५’ प्रदान !
नवी दिल्ली: नवी दिल्ली येथे १७ खासदारांना त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी प्रतिष्ठित ‘संसद रत्न पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आले. एका…
Read More » -
दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस आता कोलाडसह खेडमधील अंजनी स्थानकावरही थांबणार !
२८ जुलै २०२५ पासून होणार अंमलबजावणी रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने…
Read More »