महाराष्ट्र
-
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती
देशासाठी आणखी एका जबाबदारीची तयारी मुंबई: देशातील ख्यातनाम आणि विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य…
Read More » -
ग्रीन वन बेल्टधारक नायशा कांबळे हिचे बिपीन बंदरकर यांच्याकडून अभिनंदन
रत्नागिरी : ईगल तायक्वांदो अकॅडमी अभ्युदयनगरची खेळाडू कु. नायशा मयूर कांबळे हिने तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षेत ग्रीन वन बेल्ट प्राप्त…
Read More » -
संगमेश्वरमध्ये नांगरणी आणि भात लावणी स्पर्धेने जागवल्या बालपणीच्या आठवणी!
पालकमंत्री उदय सामंत यांची स्पर्धेला उपस्थिती! संगमेश्वर : पावसाळी हंगामात कोकणातील शेतीची पारंपरिक पद्धत जपणाऱ्या नांगरणी आणि भात लावणी स्पर्धांनी…
Read More » -
साई भक्तांसाठी खिचडी वाटप
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था आणि ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळाचा स्तुत्य उपक्रम उरण : गुरुपौर्णिमेच्या पवित्र सणाचे औचित्य…
Read More » -
मुख्यमंत्री रोजगार अंतर्गत बँकांनी स्वतंत्र कक्ष सुरू करावेत : उद्योगमंत्री उदय सामंत
शून्य कामगिरी करणाऱ्या बॅंकांमधून शासकीय खाती बंद करा; आरबीआय ला कळवा : उद्योग मंत्री रत्नागिरी, दि. 12 : मुख्यमंत्री रोजगार…
Read More » -
कोंढरीपाडा–कासवलेपाडा मुख्य रस्त्यावर पथदीपांचे लोकार्पण
उरण दि १२ (विठ्ठल ममताबादे ) : कोंढरीपाडा ट्रान्सफॉर्मर डीपी ते कासवलेपाडा सार्वजनिक शौचालय या मुख्य रस्त्यावर गेल्या ३५ वर्षांपासून…
Read More » -
घरी आली सून म्हणून, गेली बघा काय बनून!
रत्नागिरी : तालुक्यातील पाली-मोहितवाडी येथे सुनेने ३ लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ६० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली,…
Read More » -
शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन
महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण; ऐतिहासिक दुर्गसंपदेला जागतिक ओळख मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला…
Read More » -
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!
दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस आता तीन वातानुकलीत कोचसह धावणार! रत्नागिरी : कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मडगाव सावंतवाडी…
Read More » -
भांडवलदारांच्या भल्यासाठी सर्वसामान्यांचा बळी देऊ नका : महेंद्रशेठ घरत
उरण दि ११ (विठ्ठल ममताबादे ) : “केंद्र सरकार गेल्या ११ वर्षांपासून भांडवलदारांच्या भल्यासाठी सर्वसामान्यांचा बळी देऊ पाहत आहे. नव्याने…
Read More »