शिक्षण
-
‘खेलो इंडिया अस्मिता वूमेन्स लीग २०२५’ किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आर. के. जी. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
उरण (विठ्ठल ममताबादे ) : लोकनेते दि. बा. पाटील मंगल कार्यालय जासई उरण येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘खेलो इंडिया अस्मिता…
Read More » -
सिंधुदुर्गचा सुपुत्र, विराज प्रल्हाद मर्गजची ५२ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत मुंबई उपनगर (पूर्व) संघात निवड!
पांग्रड ते मुंबई उपनगर… कबड्डीच्या मैदानात कु. विराजची गरुडझेप! मुंबई: मेहनत, जिद्द आणि जिंकण्याची प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…
Read More » -
उरण महाविद्यालयात संविधान जागर कार्यशाळा
उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील अजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभाग…
Read More » -
फोटो गॅलरीमुळे चिपळूणच्या पर्यटनात, सौंदयात भर : आमदार शेखर निकम
वनविभागाच्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचे उदघाटन रत्नागिरी, दि. 4 (जिमाका) : कोकणच्या एका बाजूला भव्य असा सह्याद्री तर दुसऱ्या…
Read More » -
फाटक हायस्कूलचे शिक्षक इंद्रसिंग वळवी, शिल्परेखा जोशी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
रत्नागिरी : शहरातील फाटक हायस्कूल येथील इंद्रसिंग वळवी, शिल्परेखा जोशी या दोन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.…
Read More » -
देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय सुरू होण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : देवगड तालुक्यातील मत्स्य व्यवसायास चालना देण्यासाठी आणि स्थानिक युवकांना शैक्षणिक संधी उपलब्ध…
Read More » -
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेद्वारे संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालयात,…
Read More » -
ईगल तायक्वांदो सेंटरच्या शिवाज्ञा पवार हिचा सत्कार
रत्नागिरी : ईगल तायक्वांदो सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या शिवाज्ञा शुभम पवार हिचा दामले विद्यालयात सत्कार करण्यात आला. दामले शाळेची विद्यार्थिनी असणारी…
Read More » -
मैत्री ग्रुप २००७ ने वीर वाजेकर महाविद्यालय परिसरात केली आंबा लागवड
उरण दि ७ (विठ्ठल ममताबादे ) : मैत्री ग्रुप वीर वाजेकर महाविद्यालय २००४-२००७ च्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात “माझं महाविद्यालय,…
Read More » -
आजच्या काळात सायबर संस्कारांची गरज : डॉ. अक्षय फाटक
रत्नागिरी : सायबर गुन्हे आपल्या चुकीमुळेच घडतात. आपण दक्ष राहिलो आणि न घाबरता परिस्थितीला तोंड दिले, तर ते घडणार नाहीत.…
Read More »