अन्य बातम्या
-
‘शासन आपल्या दारी” योजनेतून जिल्हयातील एक लाख लाभार्थ्यांना लाभ देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी दि. २५ : “शासन आपल्या दारी” या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील किमान एक लाख लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ…
Read More » -
बारावी परीक्षेचा कोकण विभागीय बोर्डाचा निकाल ९६.१ टक्के
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत १४लाख १६ हजार…
Read More » -
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत नफरत vs मोहब्बत पुस्तकाची प्रशंसा
उरण (विठ्ठल ममताबादे ) : ज्येष्ठ साहित्यिक तथा जेष्ठ कवी प्रा. एल. बी. पाटील यांच्या ” नफरत vs मोहब्बत ”…
Read More » -
बारावीचा उद्या दुपारी ऑनलाईन निकाल
रत्नागिरी : फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल गुरुवारी दुपारी जाहीर होणार आहे. जिल्ह्यातील…
Read More » -
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्यांना डबे वाढवले
रत्नागिरी : उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी झाल्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या आणखीन तीन एक्सप्रेस गाड्यांना अतिरिक्त कोच…
Read More » -
रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टीचा उद्या भूमिपूजन सोहळा
रत्नागिरी,दि.२३ : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नदूर्ग किल्ला येथे शिवसृष्टी साकार होत आहे. रत्नागिरी…
Read More » -
एसआरटी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अलिबाग,दि. २२ : ” मी सुद्धा शेतकरीच आहे ” आणि शेतकऱ्यांच्या हिताचे असे हे कृषी क्षेत्रासाठी लाभदायक म्हणून सिद्ध झालेले…
Read More » -
शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजना
कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते.…
Read More » -
संगमेश्वरमधील भडकंबा गावाचा जलयुक्त शिवार-२ योजनेत समावेश
देवरूख (सुरेश सप्रे) : महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार 2 योजनेत संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा गावचा समावेश करणेत आला…
Read More » -
कार्यकर्त्यांनी मोदी सरकारची कामे सामान्य जनतेपर्यंत न्यावीत
मुंबई, दि. १८ मे २०२३ : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. पायाभूत सुविधांना वेग…
Read More »