Maharashtra news
-
कोकण
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्यांना डबे वाढवले
रत्नागिरी : उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी झाल्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या आणखीन तीन एक्सप्रेस गाड्यांना अतिरिक्त कोच…
Read More » -
कोकण
रत्नागिरीत सावरकर विचार जागरण सप्ताहाला दिमाखात प्रारंभ
रत्नागिरी : महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये आजपासून…
Read More » -
कोकण
रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टीचा उद्या भूमिपूजन सोहळा
रत्नागिरी,दि.२३ : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नदूर्ग किल्ला येथे शिवसृष्टी साकार होत आहे. रत्नागिरी…
Read More » -
कोकण
उरणमधील रेल्वे स्टेशनला त्या-त्या महसूली गावांची नावे देणार
उरण दि 23 (विठ्ठल ममताबादे ) : उरण मध्ये रेल्वेचे काम वेगाने सुरु आहे. मात्र, उरणमधील अनेक रेल्वे स्टेशनला त्या…
Read More » -
कोकण
‘हर घर सावरकर’ अभियानाचा किल्ले रायगडवर शुभारंभ
महाड : हर घर सावरकर समिती आयोजीत “हर घर सावरकर” अभियानाची सुरुवात नुकतीच किल्ले रायगड येथे रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री…
Read More » -
कोकण
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या नियोजनार्थ दापोलीत बैठक
दापोली : महाराष्ट्र शासनाच्या “शासन आपल्या दारी” या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या नियोजनासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी आज श्री शिवछत्रपती सभागृह, दापोली…
Read More » -
महाराष्ट्र
एसटीच्या ताफ्यात नव्या हिरकणी बसेस
मुंबई : काळानुसार बदलाचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेत नव्या श्रेणीतील हिरकणी बसेस आणल्या आहेत. नव्या रूपातील…
Read More » -
महाराष्ट्र
सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे त्यांचे स्मारक व्हावे : राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 22 : “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे. तसेच ‘ने मजसी ने‘ व ‘जयोस्तुते‘ या सावरकरांच्या काव्यरचना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट…
Read More » -
कृषी
एसआरटी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अलिबाग,दि. २२ : ” मी सुद्धा शेतकरीच आहे ” आणि शेतकऱ्यांच्या हिताचे असे हे कृषी क्षेत्रासाठी लाभदायक म्हणून सिद्ध झालेले…
Read More » -
कृषी
शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजना
कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते.…
Read More »